पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान वारंवार जाग येणे शुभ कि अशुभ ? ।। त्याचा नक्की अर्थ काय आहे? ।। ज्यांना पहाटे 3 ते 5 जाग येते याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात !

कला शिक्षण

अनेक लोकांनी वारंवार हा प्रश्न विचारलेला आहे की पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान वारंवार जाग येत असेल, झोपमोड होत असेल तर त्याचा नक्की अर्थ काय असतो. हिंदू धर्म शास्त्राने पहाटे तीन ते पाच हि वेळ अमृत वेळ असं संबोधलेल आहे. मात्र अनेक ठिकाणी अगदी चुकीची म्हणजेच आपल्या मनात संभ्रम निर्माण करणारी माहिती मुद्दाम पसरवली जात आहे.

अनेक लोकांचा हा दावा आहे की पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे किंवा झोपमोड होणे हे अत्यंत अशुभ असते. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर पडू लागतात. मात्र हिंदू धर्मशास्त्रात कशाप्रकारे कुठेही पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे अशुभ मानलेले नाही.

खरे तर हिंदू धर्मशास्त्र अस मानत की, अनेक दिव्य शक्ती या पहाटेच्या तीन ते पाच या वेळेच्या दरम्यान संपुर्ण पृथ्वीतलावर सक्रीय असतात. अनेक लोक या सर्व गोष्टी नॉर्मल मानतात यावेळे मध्ये जर त्यांना जाग आली तर ही गोष्ट सर्वसामान्य मानून ही लोक पुन्हा झोपी जातात. खरं तर आपण अशा प्रकारची चूक करू नका.

या दिव्य शक्ती या पारलौकिक शक्ती आपल्याला काही महत्त्वपूर्ण संकेत देत असतात की जे अत्यंत असाधारण असतात. या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका या संकेतांमध्ये चे अर्थ लपलेला आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा कारण कोणतीही गोष्ट विनाकारण कारणाशिवाय घडून येत नसते.

पहाटे तीन ते पाच ही वेळ हिंदू धर्मशास्त्रात अमृत वेळ किंवा अमृतबेला या नावाने ओळखली जाते. या वेळेत अनेक अलौकिक शक्तीचा प्रवाह संपूर्ण पृथ्वीतलावर सक्रिय असतो. प्रवाहित होत असतो आणि या अलौकिक पारलौकिक शक्ती आपल्याला काही संकेत देत असतात. या संकेतांचा अर्थ आपण समजून घ्यावा.

अशीही मान्यता आहे की या पारलौकिक शक्ती, अलौकिक शक्ती पहाटे तीन ते पाच या वेळेत केवळ त्याच व्यक्तींना जगावंतात त्याच व्यक्तींची झोप मोड करतात ज्यांना त्यांना आनंद प्रदान करायचा असतो. थोडक्यात पहाटेचे वारंवार झोपमोड होत असेल तर आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आनंदाची निर्मिती होणार आहे हे अगदी त्रिकाल बाधित सत्य आहे.

ही वेळ अशुभ नाही यावेळी जाग येण हे आपल्या जीवनामध्ये आनंदाचा प्रवाह निर्माण होणार आहे. सोबतच आपल्या घरामध्ये धनधान्य प्रचंड वृद्धी होणार आहे. धन म्हणजे पैसा, धान्य म्हणजे आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही. याकडे या गोष्टी संकेत करत असतात.

दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या जीवनात आनंदाची निर्मिती होणार आहे. आनंद प्राप्त होणार आहे आणि सोबतच आपल्या घरात धनधान्य आणि भरणार आहे. याचा संकेत या अलौकिक शक्ती आपल्याला देत असतात. तसे तुम्हाला माहीत असेल की ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांना संपूर्ण दिवसाचा व्यवस्थित नियोजन करता येतं.

कुठेही घाई गडबड होत नाही आणि नियोजन व्यवस्थित झाल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतो. तुम्हाला माहीत असेल की पहाटे उठल्याने आपलं मन आपलं आरोग्य चांगलं राहतं आनेक प्रकारचे धार्मिक लाभ आपल्याला प्राप्त होतात. ज्या व्यक्ती पहाटे लवकर उठतात त्यांना ताज तवाण वाटू लागत तसेच निसर्गाचा सुध्दा लाभ त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्त होतो.

म्हणूनच की काय हिंदूंचं शास्त्राने या पहाटे उठणाऱ्या लोकांना नशीबवान आणि भाग्यशाली मांनलेला आहे. जर आपण लवकर उठतं नसाल तर ही सवय लावून घ्या नंतर आपली वारंवार झोप मोड होत असेल तर ते अशुभ न मानता या वेळेचा सदुपयोग अवश्य करा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *