राग कसा कंट्रोल करावा यावर काही सोपे सोपे उपाय !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” राग येणे ही एक सामान्य समस्या आहे. एकाला रागाला इतर लोकांना तो राग झेलावा लागतो. या रागाच्या भरात आपण खूप चुकीचे निर्णय घेतो आणि आपले नुकसान करून घेतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की, मी उगाच रागावलो आणि राग आला नसता तर बरं झालं असतं.

स्वतःच्या या सवयीला तुम्ही कंटाळला असाल, काही सुचत नसेल, की हा राग कसा कंट्रोल करावा यासाठी आज मी तुम्हाला काही सोपे सोपे उपाय सांगणार आहे. राग येण्याचे मुख्य कारण आहे “ताण“. पण हा ताण दूर करण्यासाठी मोठा श्वास आणि हळूहळू सोडा.

आणि दोन मिनिटे तुम्ही कुणाला काहीही बोलू नका. काही सेकंदात तुमचा राग शांत होईल आपले डोळे बंद करा आणि पुन्हा खोल श्वास घ्या. नंतर सोडून द्या. तुमच्या डोक्यावर आलेला ताण कमी होईल याप्रमाणे जर तुम्ही उपाय केला तर तुमचे विचार शक्ती वाढेल.

आणि जो विचारशक्तीवर ताण आला आहे तो दूर होईल. एक गोष्ट ऐकून तुम्ही हैरान व्हाल. परफ्यूम म्हणजेच सुगंधी द्रव्याने आपला जो राग आहे तो सहज शांत होतो. म्हणून तुम्ही परफ्यूम वापरा किंवा ताज्या फुलांचा वास घ्या त्याच्यामुळे राग लवकर शांत होतो.

म्हणजे जर घरात उदबत्ती किंवा जर सेंटेड वातावरण असेल तर राग शांत होण्यासाठी मदत होते. राग कमी करण्यासाठी गार पाणी प्या. म्हणजेच जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही थंड पाणी प्या आणि राग शांत करा.कधी कधी उलट गणना करणे हे देखील फायद्याचे असते.

त्यामुळे माणसाचं जे लक्ष आहे ते त्या गोष्टीवर जात आणि राग विचलित होतो आणि राग कमी होतो. या व्यतिरिक्त मनात सकारात्मक विचार करून एकमेकाला बोलत असाल तर राग कमी प्रमाणात येतो. त्याचप्रमाणे कॉमेडी बघणे, वाचणे, ऐकणे अशा काही गोष्टी जर तुम्ही नेहमी करत असाल तर राग येण्याचं प्रमाण खूप कमी होत.

आपल्या जीवनात हास्य आवश्यक आहे तुम्ही जर थोडासा दिवसभरात हसत असाल तर नक्कीच राग कमी येतो. त्याचप्रमाणे पायी चालणे, व्यायाम करणे, योगा करणे व आपल्या शरीराला तणमुक्त ठेवणे किंवा डोक्याला ताण तणाव मुक्त ठेवणे हे देखील राग दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.सर्वात शेवटी म्हणलं तर मेडिटेशन.

म्हणजे ध्यानधारणा तुम्ही जर दररोज थोडस मेडिटेशन करत असाल.तर हे एक टॉनिक प्रमाणे काम करत. आणि मन शांत ठेवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त देखिल आहे. आणि सर्वात महत्त्वाच आणि शेवटचं. कसं जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही एकाच वाक्य सांगा की हा राग तुमचा फायदा करणार नाही. त्याला दूर ठेवा.

अस जर तुम्ही तुमच्या मनाला सांगत असाल आणि ही जर सवय पडली तर हळू हळू कमी होईल. या गोष्टी करून पाहा. तिखट कमी खा. आपल्या माणसाची काळजी आपल्या मनाला शांत करण्यासाठी भाग पडते म्हणू आपल्या सर्व माणसांची काळजी घ्या.आशा प्रकारे आपण आपला राग नियंत्रित करू शकतो.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *